It is better to write messages in english, if you want them answered... 2009/1/17 p...@vin Uttarwar <pravinuttar...@gmail.com>
> एकदा अत्रे नदिवर नहात होते . > तेथे कपडे धुनार्या बाई ला त्यांची गम्मत करावी वाटली > तिने अत्रांच्या मोठ्या पोटा कडे पाहून विचारले > " हा माठ कसा दिला ? > त्या वर अत्रे म्हणाले . > माठ नुसता पाहिजे का नळ सकट पाहिजे ? > > > > ------------------------------ > --------------------------------------- > > > > एकदा अत्रे रेलवे रूला शेजारून चालले असतात !त्यांच्या शेजारून कोलेज ची > मुले चालली असतात ! > त्यातला एक मुलगा अत्रे याना सतवायाचे थरावातो ! तो अत्रे ना विचारतो हे > काय आहे? (रुळ दाखवून ) > अत्रे : रुळ आहेत ! > मुलगा : त्याच्या खाली काय आहे ? > अत्रे : लाकडी स्लिप्पर आहेत . > मुलगा : त्याच्या खाली काय आहे ? > अत्रे : खडी आहेत . > मुलगा : त्याच्या खाली काय आहे ? > अत्रे : माती आहे . > मुलगा : त्याच्या खाली काय आहे ? > अत्रे : मुरुम आहे . > मुलगा : त्याच्या खाली काय आहे ? > अत्रे : माझा बाप आहे . > मुलगा विचार करतो अत्रे आता चिडले आहेत . > मुलगा : त्याच्या खाली काय आहे ? > अत्रे : तुझी आई आहे . > मुलगा लगेच तिथून सतकतो . > > > ---------------------------------------------------------------------------------------------------------------- > > एका सभेला अत्रे जातात ! स्टेज वर चढताना त्यांचे हात खिशात असतात ! > लाक हसयाला लागतात , अत्रे तसेच माइक समोर जातात , हात खिशात ! > लोक परत हसयाला लागतात ! लोकंवर नजर फिरवून अत्रे बोलायाला सुरवात करतात ! > " जे तुमच्या मनात आहे , ते माझ्या हातात नाही " > > > --------------------------------------------------------------------------------------------------------------------- > > अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली > म्हणून ते पायी पायी कामासाठी जात > होते. > तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले > " काय बाबूराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?" > अत्रे म्हणाले. "अरे आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाही बरोबर ? > कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ? > > > ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ > > आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते. > मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते. > अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत. > > अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले, > ' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता > पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ? '' > बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले , > '' बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ? '' > '' तर . चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की ! '' > '' आणि कोंबडे किती ?'' > '' फक्त एक हाये '' > '' एकटा पुरतो ना ?'' > उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला > पत्रकारही त्या हंशात सामील झाले. > > ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- > >