On Monday, January 26, 2015 at 9:25:19 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote: > > अकोले तालुक्याने आता रक्तरंजित क्रांतीसाठी तयार रहावे.... अकोले > तालुक्यातील अनेक आदिवासी लोकवस्ति असलेली गावे अभयारण्यासाठी खाली करणार > असल्याचे आजच्या ग्रामसभेत सांगण्यात आले. राघोजी भांगरे यांनी ज्या मातीत > क्रांतीची ज्वाला भडकवली त्या मातीत आदिवासी पोरका करण्याचा डाव सरकार आखत > आहे. बांधवांनो एक एका परिसरातुन आदिवासी हुसकावला जात आहे आणि आपण जर > प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आनंद मानत असाल तर थु तुमच्या > जींदगानीवर.....ज्या देशात आदिवासी अस्तित्व धोक्यात आणले जात आहे....त्या > देशाचा तुम्ही कोणता सन्मान राखत आहात. इंग्रज गेले आणि हे कोणते राज्यकर्ते > आले की ज्याचा आनंद आपण सर्व दुःख विसरून साजरा करत आहात? झारखंड, आसाम, > छत्तीसगड, जव्हार, तलासरी, पालघर, डहाणू असेल किंवा आता अकोले तालुका चित्र > सारखेच आहे. विकासाच्या नावाखाली, पर्यावरण संरक्षनासाठी आदिवासींना बेघर केले > जात आहे. हा एक प्रकारचा अघोरी अत्याचार आपल्या उरावर नाचत असताना कोणत्या > प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहात. मला माझ्या देशाचा अभिमान असावा? हो > नक्कीच असावा....पण कधी? जर खरच माझ्या अस्तित्वाच्या रक्षणात या देशात योग्य > ते प्रयत्न केले जात असतील तर....! या देशात पक्षी वाचले पाहिजेत...साप असले > पाहिजेत.....वाघ वाचले पाहिजेत असा जोराचा सुर आळवला जात आहे. परंतु या > सर्वांचा पोशिन्दा आणि कधी काळचा या जंगलचा राजा मात्र हाकलला जात आहे. > भंडारदरा, निळवंडे, हरिश्चन्द्र गड, बितनगड, कलाडगड, औंढा, कळसुबाई, अलंग, > कुलंग, पट्टाकिल्ला, घाटघर असा खुप मोठा अकोल्याच्या विकासात सहभागी असणारा > आदिवासी भूभाग आता खाली करण्यास सांगितला जात आहे. हा कुठला न्याय? आमच्या > बलिदानाची की अकोले तालुक्यात नक्षलवादाची वाट हे सरकार बघत आहे. एकीकडे ओबामा > सारख्या आदिवासी नेत्याचा बहुमान होत असताना दूसरीकड़े अनेक आदिवासी संसार > उघड्यावर आणण्याचे काम हे सरकार करत आहे. तसा यांना विरोध फार पूर्वी व्हायला > पाहिजे होता कारण यांच्या रक्तात आदिवासी संपुष्टात आणणे भिनलेले आहे हे > आम्हाला समजणार कधी? जंगलातील प्राणी वाचावेत म्हणुन जंगलातला आदिवासी हाकलला > जात आहे ही ठिणगी आपणास पेटवते की आपण लाचारी स्विकारणार आहात हे आता येणारा > काळ ठरवेल. जय सेवा। आप की जय। -विद्रोही आदिवासी > > On Monday, December 29, 2014 at 11:29:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva > Shakti wrote: >> >> Why the World Bank <https://www.facebook.com/worldbank>’s New >> Environmental and Social Safeguards Are A Step Back for #Indigenous >> <https://www.facebook.com/hashtag/indigenous> Peoples: >> http://wp.me/p36N35-1NP >> >> >> >> >> On Saturday, December 20, 2014 10:11:10 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva >> Shakti wrote: >>> >>> >>> >>> On Thursday, December 18, 2014 10:36:34 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva >>> Shakti wrote: >>>> >>>> >>>> >>>> On Wednesday, December 17, 2014 10:04:17 AM UTC+5:30, AYUSH Adivasi >>>> Yuva Shakti wrote: >>>>> >>>>> For your information... >>>>> >>>>> >>>>> मुंबई-वदोदरा एक्सप्रेस हायवे (60-100मी.चौडा,2000-2500 एकड खेती,जंगल और >>>>> आदिवासी बस्तियों को चौपट कर देगा), बुलेट ट्रेन (जमीन के नीचे 80ft और कई >>>>> मीटर चौड़ी सुरंग बनाकर जाएगी,उसके उपर के मकान,बोरवेल,कुए,झरने सुख >>>>> जाएंगे,जलस्तर में कभी न भरनेवाली गिरावट आएगी,जमीन बंजर बनेगी), स्पेशल >>>>> मालवाहक रेल्वे लाईन 50-60 मीटर चौड़ी हजारों एकड जमीन,जंगल खेती,बस्ती >>>>> ध्वस्त >>>>> कर देगी,सुसरी डॅम में 13 हरेभरे गावों की जमीन,जंगल,खेती और आदिवासी बस्ती >>>>> डुब जाएगी,ऐसे 5-10 डॅम बनाने की योजनाए तैयार है।ईस सुजलाम सुफलाम >>>>> क्षेत्र के आदिवासीयों का पुनर्वसन"लातुर" जैसे बंजर,भूकंपग्रस्त और >>>>> सूखाग्रस्त जिले में सरकार करना चाहती हैं,क्या आदिवासी वहाँ जी पाएगा ?? ईन >>>>> डॅम मे जमा पानी बुंदभर भी किसानों को नहीं मिलेगा सब पानी नदीजोड प्रोजेक्ट >>>>> के माध्यम से मुंबई जैसे शहरों में बेचा जाएगा । पुराने डॅमों की हाईट 10-30 >>>>> फुट तक बढाई जाने को मंजूरी दी गई है। आदिवासीयों की जमीन छिन कर बनाए हुए >>>>> दापचरी डेअरी प्रोजेक्ट की 15000 एकड की जमीन पर मुंबई में प्रदुषन की वजह >>>>> से >>>>> बंद किया गये कारखाने आने को सहमति दी गई है,जिसके लिए रिलायंस थर्मल पॅावर >>>>> स्टेशन से स्पेशल बिजली की लाईन का काम डहाणु -धुंदलवाडी रोड के किनारे चालु >>>>> है। वहाँ इंडस्ट्रीयल कॅारिडोर बनने जा रहा है। दो नयी गॅस पाइप लाईनें और >>>>> उनके बाजु में दो सर्विस रोड बनेंगे,दो पाईप लाईनें पहले ही बन चुकी हे । >>>>> इसके >>>>> लिए भी हजारों एकड की खेती,जंगल,और बस्तीया दाँव पर लगेगी।और गौरतलब है कि >>>>> यह >>>>> सब डहाणु जैसे इको-सेंसेटिव्ह झोन में। हो रहा है,न्यायालय ने इस एरिया को >>>>> पर्यावरण की दृष्टि से संवेदनशील क्षेत्र धोषित कर के इस क्षेत्र में कोई भी >>>>> पर्यावरण को नुकसान पहुंचाने वाले प्रोजेक्ट पर रोक लगाई है,फिर भी विकास के >>>>> नाम पर सरकार पर्यावरण की अक्षम्य नुकसान करने पर तुली है ।महाराष्ट्र के >>>>> पालघर जिला के सिर्फ डहानु और पालघर ,तलासरी तालुका मे ही आदिवासीयों की >>>>> 7000-7500 एकड जमीन लुटनेवाली है । अन्य राज्य,जिला की जमीन जोडे तो >>>>> होनेवाली >>>>> हानी होश उडानेवाली है। सुप्रिम कोर्ट का निरिक्षण है भारत में 40%आदिवासी >>>>> लोगों को सरकारी तथा निजी कंपनियों के खदान,डॅम,कारखाना आदि प्रोजेक्ट के >>>>> लिए >>>>> बलपूर्वक विस्थापित किया गया है *।आज ईन प्रकृति रक्षक आदिवासीयों पर >>>>> फिर से विस्थापित क्यों करना चाहती है सरकार....??:- * >>>>> >>>>> >>>>> >>>>> On Tuesday, December 16, 2014 10:13:49 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva >>>>> Shakti wrote: >>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> पंतप्रधान आज खरच मनापासून असे म्हणत असतील तर उशिरा सुचलेले शहाणपण >>>>>> म्हणावे लागेल. परंतू आज यांना जर खरच सकारात्मकपणे आदिवासी जमीनी कोणी >>>>>> घेवु >>>>>> नये वाटत असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी प्रकल्पासाठी सुद्धा >>>>>> आदिवासिंचा बळि जाणार नाही याचा विचार केला पाहिजे. >>>>>> >>>>>> धरनांत गेलेल्या जमिनिंच्या हक्कांसाठी आमचे समाजबांधव गेल्या 40-50 >>>>>> वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांना न्याय मिळवुन देण्यास पुढाकार सरकारने >>>>>> घ्यावा. >>>>>> >>>>>> आदिवासी अस्तित्व टिकवायचे असेल तर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे राजकीय >>>>>> दबावापोटी बोगस आदिवासींची घुसखोरी रोखणे क्रमप्राप्त आहे. >>>>>> >>>>>> आदिवासी बोली, संस्कृती, परंपरा, उत्सव यांना सरकार दरबारी जपले जावे >>>>>> यासाठी ठोस पावले उचलावित. तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात आदिवासी मुलांच्या >>>>>> अपेक्शांचाही विचार केला जावा. >>>>>> >>>>>> पेसा, अनुसूची 5 व 6, वनहक्क कायदा यांची अंमलबजावणी करण्यास पुढाकार >>>>>> घ्यावा. >>>>>> >>>>>> मला याचे आश्चर्य वाटते की जंगलातील वृक्ष, पक्षी, खनिजे, प्राणी, >>>>>> पर्वत, गड हे सर्वांना दिसतात. त्यांच्या संवर्धनासाठी सर्वोतोपरी प्रयत्न >>>>>> केले जात आहेत. परंतू या सर्वांचा पाठीराखा आदिवासी जगला पाहिजे याचा विचार >>>>>> कुणाच्या मनाला शिवत नाही. >>>>>> >>>>>> आदिवासींच्या गरजा, हक्क, मागण्या पूर्ण करण्यासाठी आदिवासी नेतृत्व आणि >>>>>> संघटन सक्षम असणे गरजेचे आहे. यात प्रत्येकाचा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा >>>>>> अअहे. >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> On Tuesday, December 16, 2014 7:35:27 AM UTC+5:30, AYUSH activities >>>>>> wrote: >>>>>>> >>>>>>> आज्ज्ये खरच >>>>>>> जमलस तर मला माफ कर >>>>>>> सन्मान करायच्या वयात >>>>>>> हा मनस्ताप तू सहन कर >>>>>>> >>>>>>> आज्ज्ये खरच >>>>>>> जमलस तर मला माफ कर..... >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>> On Monday, December 15, 2014 9:04:44 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva >>>>>>> Shakti wrote: >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> On Saturday, December 13, 2014 10:13:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi >>>>>>>> Yuva Shakti wrote: >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> *Save Land, Save Tribal.... Save nation!* >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> >>>>>>>>> On Sunday, June 9, 2013 2:24:32 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva >>>>>>>>> Shakti wrote: >>>>>>>>>> >>>>>>>>>> News >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> *From:* Nitin Bombade [mailto:nbomb...@gmail.com] >>>>>>>>>> *Sent:* 09 June 2013 14:05 >>>>>>>>>> *To:* AYUSH Adivasi Yuva Shakti; Sunil Parhad >>>>>>>>>> *Subject:* news >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> >>>>>>>>>> -- >>>>>>>>>> nitin bombade >>>>>>>>>> >>>>>>>>>
-- ----------------------------------------------------------------------- Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/ef41cf51-c68e-4c54-bf0f-e2bb9b1cc071%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.