On Monday, January 26, 2015 at 9:25:19 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
Shakti wrote:
>
> अकोले तालुक्याने आता रक्तरंजित क्रांतीसाठी तयार रहावे.... अकोले 
> तालुक्यातील अनेक आदिवासी लोकवस्ति असलेली गावे अभयारण्यासाठी खाली करणार 
> असल्याचे आजच्या ग्रामसभेत सांगण्यात आले. राघोजी भांगरे यांनी ज्या मातीत 
> क्रांतीची ज्वाला भडकवली त्या मातीत आदिवासी पोरका करण्याचा डाव सरकार आखत 
> आहे. बांधवांनो एक एका परिसरातुन आदिवासी हुसकावला जात आहे आणि आपण जर 
> प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आनंद मानत असाल तर थु तुमच्या 
> जींदगानीवर.....ज्या देशात आदिवासी अस्तित्व धोक्यात आणले जात आहे....त्या 
> देशाचा तुम्ही कोणता सन्मान राखत आहात. इंग्रज गेले आणि हे कोणते राज्यकर्ते 
> आले की ज्याचा आनंद आपण सर्व दुःख विसरून साजरा करत आहात? झारखंड, आसाम, 
> छत्तीसगड, जव्हार, तलासरी, पालघर, डहाणू असेल किंवा आता अकोले तालुका चित्र 
> सारखेच आहे. विकासाच्या नावाखाली, पर्यावरण संरक्षनासाठी आदिवासींना बेघर केले 
> जात आहे. हा एक प्रकारचा अघोरी अत्याचार आपल्या उरावर नाचत असताना कोणत्या 
> प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहात. मला माझ्या देशाचा अभिमान असावा? हो 
> नक्कीच असावा....पण कधी? जर खरच माझ्या अस्तित्वाच्या रक्षणात या देशात योग्य 
> ते प्रयत्न केले जात असतील तर....! या देशात पक्षी वाचले पाहिजेत...साप असले 
> पाहिजेत.....वाघ वाचले पाहिजेत असा जोराचा सुर आळवला जात आहे. परंतु या 
> सर्वांचा पोशिन्दा आणि कधी काळचा या जंगलचा राजा मात्र हाकलला जात आहे. 
> भंडारदरा, निळवंडे, हरिश्चन्द्र गड, बितनगड, कलाडगड, औंढा, कळसुबाई, अलंग, 
> कुलंग, पट्टाकिल्ला, घाटघर असा खुप मोठा अकोल्याच्या विकासात सहभागी असणारा 
> आदिवासी भूभाग आता खाली करण्यास सांगितला जात आहे. हा कुठला न्याय? आमच्या 
> बलिदानाची की अकोले तालुक्यात नक्षलवादाची वाट हे सरकार बघत आहे. एकीकडे ओबामा 
> सारख्या आदिवासी नेत्याचा बहुमान होत असताना दूसरीकड़े अनेक आदिवासी संसार 
> उघड्यावर आणण्याचे काम हे सरकार करत आहे. तसा यांना विरोध फार पूर्वी व्हायला 
> पाहिजे होता कारण यांच्या रक्तात आदिवासी संपुष्टात आणणे भिनलेले आहे हे 
> आम्हाला समजणार कधी? जंगलातील प्राणी वाचावेत म्हणुन जंगलातला आदिवासी हाकलला 
> जात आहे ही ठिणगी आपणास पेटवते की आपण लाचारी स्विकारणार आहात हे आता येणारा 
> काळ ठरवेल. जय सेवा। आप की जय। -विद्रोही आदिवासी 
>
> On Monday, December 29, 2014 at 11:29:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
> Shakti wrote:
>>
>> Why the World Bank <https://www.facebook.com/worldbank>’s New 
>> Environmental and Social Safeguards Are A Step Back for #Indigenous 
>> <https://www.facebook.com/hashtag/indigenous> Peoples:
>> http://wp.me/p36N35-1NP
>>
>>
>>
>>
>> On Saturday, December 20, 2014 10:11:10 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>> Shakti wrote:
>>>
>>>
>>>
>>> On Thursday, December 18, 2014 10:36:34 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>> Shakti wrote:
>>>>
>>>>
>>>>
>>>> On Wednesday, December 17, 2014 10:04:17 AM UTC+5:30, AYUSH Adivasi 
>>>> Yuva Shakti wrote:
>>>>>
>>>>> For your information...
>>>>>  
>>>>>  
>>>>> मुंबई-वदोदरा एक्सप्रेस हायवे (60-100मी.चौडा,2000-2500 एकड खेती,जंगल और 
>>>>> आदिवासी बस्तियों को चौपट कर देगा), बुलेट ट्रेन (जमीन के नीचे 80ft और कई 
>>>>> मीटर चौड़ी सुरंग बनाकर जाएगी,उसके उपर के मकान,बोरवेल,कुए,झरने सुख 
>>>>> जाएंगे,जलस्तर में कभी न भरनेवाली गिरावट आएगी,जमीन बंजर बनेगी), स्पेशल 
>>>>> मालवाहक रेल्वे लाईन 50-60 मीटर चौड़ी हजारों एकड जमीन,जंगल खेती,बस्ती 
>>>>> ध्वस्त 
>>>>> कर देगी,सुसरी डॅम में 13 हरेभरे गावों की जमीन,जंगल,खेती और आदिवासी बस्ती 
>>>>> डुब जाएगी,ऐसे 5-10 डॅम बनाने की योजनाए तैयार है।ईस सुजलाम सुफलाम 
>>>>> क्षेत्र के आदिवासीयों का पुनर्वसन"लातुर" जैसे बंजर,भूकंपग्रस्त और 
>>>>> सूखाग्रस्त जिले में सरकार करना चाहती हैं,क्या आदिवासी वहाँ जी पाएगा ?? ईन 
>>>>> डॅम मे जमा पानी बुंदभर भी किसानों को नहीं मिलेगा सब पानी नदीजोड प्रोजेक्ट 
>>>>> के माध्यम से मुंबई जैसे शहरों में बेचा जाएगा । पुराने डॅमों की हाईट 10-30 
>>>>> फुट तक बढाई जाने को मंजूरी दी गई है। आदिवासीयों की जमीन छिन कर बनाए हुए 
>>>>> दापचरी डेअरी प्रोजेक्ट की 15000 एकड की जमीन पर मुंबई में प्रदुषन की वजह 
>>>>> से 
>>>>> बंद किया गये कारखाने आने को सहमति दी गई है,जिसके लिए रिलायंस थर्मल पॅावर 
>>>>> स्टेशन से स्पेशल बिजली की लाईन का काम डहाणु -धुंदलवाडी रोड के किनारे चालु 
>>>>> है। वहाँ इंडस्ट्रीयल कॅारिडोर बनने जा रहा है। दो नयी गॅस पाइप लाईनें और 
>>>>> उनके बाजु में दो सर्विस रोड बनेंगे,दो पाईप लाईनें पहले ही बन चुकी हे । 
>>>>> इसके 
>>>>> लिए भी हजारों एकड की खेती,जंगल,और बस्तीया दाँव पर लगेगी।और गौरतलब है कि 
>>>>> यह 
>>>>> सब डहाणु जैसे इको-सेंसेटिव्ह झोन में। हो रहा है,न्यायालय ने इस एरिया को 
>>>>> पर्यावरण की दृष्टि से संवेदनशील क्षेत्र धोषित कर के इस क्षेत्र में कोई भी 
>>>>> पर्यावरण को नुकसान पहुंचाने वाले प्रोजेक्ट पर रोक लगाई है,फिर भी विकास के 
>>>>> नाम पर सरकार पर्यावरण की अक्षम्य नुकसान करने पर तुली है ।महाराष्ट्र के 
>>>>> पालघर जिला के सिर्फ डहानु और पालघर ,तलासरी तालुका मे ही आदिवासीयों की 
>>>>> 7000-7500 एकड जमीन लुटनेवाली है । अन्य राज्य,जिला की जमीन जोडे तो 
>>>>> होनेवाली 
>>>>> हानी होश उडानेवाली है। सुप्रिम कोर्ट का निरिक्षण है भारत में 40%आदिवासी 
>>>>> लोगों को सरकारी तथा निजी कंपनियों के खदान,डॅम,कारखाना आदि प्रोजेक्ट के 
>>>>> लिए 
>>>>> बलपूर्वक विस्थापित किया गया है *।आज ईन प्रकृति रक्षक आदिवासीयों पर 
>>>>> फिर से विस्थापित क्यों करना चाहती है सरकार....??:- *
>>>>>  
>>>>>  
>>>>>
>>>>> On Tuesday, December 16, 2014 10:13:49 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>>> Shakti wrote:
>>>>>
>>>>>>  
>>>>>>
>>>>>> पंतप्रधान आज खरच मनापासून असे म्हणत असतील तर उशिरा सुचलेले शहाणपण 
>>>>>> म्हणावे लागेल. परंतू आज यांना जर खरच सकारात्मकपणे आदिवासी जमीनी कोणी 
>>>>>> घेवु 
>>>>>> नये वाटत असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी प्रकल्पासाठी सुद्धा 
>>>>>> आदिवासिंचा बळि जाणार नाही याचा विचार केला पाहिजे. 
>>>>>>
>>>>>> धरनांत गेलेल्या जमिनिंच्या हक्कांसाठी आमचे समाजबांधव गेल्या 40-50 
>>>>>> वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांना न्याय मिळवुन देण्यास पुढाकार सरकारने 
>>>>>> घ्यावा. 
>>>>>>
>>>>>> आदिवासी अस्तित्व टिकवायचे असेल तर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे राजकीय 
>>>>>> दबावापोटी बोगस आदिवासींची घुसखोरी रोखणे क्रमप्राप्त आहे.
>>>>>>
>>>>>> आदिवासी बोली, संस्कृती, परंपरा, उत्सव यांना सरकार दरबारी जपले जावे 
>>>>>> यासाठी ठोस पावले उचलावित. तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात आदिवासी मुलांच्या 
>>>>>> अपेक्शांचाही विचार केला जावा.
>>>>>>
>>>>>> पेसा, अनुसूची 5 व 6, वनहक्क कायदा यांची अंमलबजावणी करण्यास पुढाकार 
>>>>>> घ्यावा.
>>>>>>
>>>>>> मला याचे आश्चर्य वाटते की जंगलातील वृक्ष, पक्षी, खनिजे, प्राणी, 
>>>>>> पर्वत, गड हे सर्वांना दिसतात. त्यांच्या संवर्धनासाठी सर्वोतोपरी प्रयत्न 
>>>>>> केले जात आहेत. परंतू या सर्वांचा पाठीराखा आदिवासी जगला पाहिजे याचा विचार 
>>>>>> कुणाच्या मनाला शिवत नाही.
>>>>>>
>>>>>> आदिवासींच्या गरजा, हक्क, मागण्या पूर्ण करण्यासाठी आदिवासी नेतृत्व आणि 
>>>>>> संघटन सक्षम असणे गरजेचे आहे. यात प्रत्येकाचा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा 
>>>>>> अअहे.
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> On Tuesday, December 16, 2014 7:35:27 AM UTC+5:30, AYUSH activities 
>>>>>> wrote: 
>>>>>>>
>>>>>>>  आज्ज्ये खरच
>>>>>>> जमलस तर मला माफ कर
>>>>>>> सन्मान करायच्या वयात
>>>>>>> हा मनस्ताप तू सहन कर
>>>>>>>  
>>>>>>> आज्ज्ये खरच 
>>>>>>> जमलस तर मला माफ कर.....
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>> On Monday, December 15, 2014 9:04:44 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>>>>> Shakti wrote: 
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>> On Saturday, December 13, 2014 10:13:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi 
>>>>>>>> Yuva Shakti wrote: 
>>>>>>>>>
>>>>>>>>>  
>>>>>>>>> *Save Land, Save Tribal.... Save nation!*
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>> On Sunday, June 9, 2013 2:24:32 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>>>>>>> Shakti wrote: 
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>  News 
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>  
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>  
>>>>>>>>>>  
>>>>>>>>>> *From:* Nitin Bombade [mailto:nbomb...@gmail.com] 
>>>>>>>>>> *Sent:* 09 June 2013 14:05
>>>>>>>>>> *To:* AYUSH Adivasi Yuva Shakti; Sunil Parhad
>>>>>>>>>> *Subject:* news
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>  
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>> -- 
>>>>>>>>>> nitin bombade  
>>>>>>>>>>
>>>>>>>>>

-- 
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine 
science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & 
dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this 
traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/ef41cf51-c68e-4c54-bf0f-e2bb9b1cc071%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to