On Friday, December 12, 2014 10:23:48 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: > > > > > Kalyan aani palghar hostel chya andolanatil vidyarthi uposhana darmyan > hospital madhe admit. Ajun hi adhikari aani prasashanala jaag nahi. Adivasi > samajachya bhavishya sathi ya andolanala la support karun vidyarthyana > sahkary karuya..www.jago.adiyuva.in > <http://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.jago.adiyuva.in%2F&h=xAQEzIKHO&enc=AZPlR2GpCnVyA5zo1F1MpgeEqSAAL9sZ9rr_eP2fKob27RlufcsPzcU0ItkZRYb7eVcqFcHdzj9974s-uac7dQug9cxVHTqXHWrz7ajGfWfx4fjKGGZmn69qmHLgm1Zuuqm9H0kg6xIt0jHMy0O65_T3> > > > > > > > > > > > > > On Friday, December 12, 2014 9:43:36 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: >> >> >> <https://lh4.googleusercontent.com/-2WjMqHELBlk/VIsUIKl4A2I/AAAAAAAAI4Q/nhl4U45osDk/s1600/student%2Bnava%2Bkal%2B-%2BCopy.PNG> >> >> >> On Friday, December 12, 2014 9:22:29 PM UTC+5:30, AYUSH activities wrote: >>> >>> >>> आदिवासी विकास विभाग म्हणजे काय गुंडांचा अड्डा हाय काय...? >>> >>> आमच्या हक्कान्साठी आन्दोलन आणि तेही लोकशाही मार्गाने काढ़ने गैर ते काय..? >>> म्हणजे आम्ही फक्त अत्याचारित म्हनुनच जगायचे आणि आपण आमच्या दारिद्र्याचे >>> धिंडवडे काढत आपले बंगले वाढवायचे. >>> >>> आमचे आंदोलन हे त्या नाजायज औलादिंविरोधात आहे ज्या गरिबांच्या ताटातिल >>> ओरबाडून त्यांना धमकावुन आपल्या खिशाचे वजन वाढवत आहेत. >>> >>> आज आम्हाला मारण्याची धमकी दिली...उद्या कदाचित आपण एखाद्याला >>> मारालही....आम्हाला हे पण ठाव हाय की आम्हाला न्याय तो मिळायचा नाय....पन आजवर >>> अनेक विकासाच्या प्रकल्पात मरनारे तर आम्हीच आहोत....आमच्याच मरणावर >>> भाड्यान्नो तुमच्या आया बहिनिंचे नखरेल चोचले आपण पुरवत आहात. >>> >>> आम्हाला मारून....धमकी देवून निसर्गाच्या पोटातील आमची आर्तता आपण दाबू >>> शकाल काय...? ज्वालामुखीगत आमच्या जखमा आता तप्त आहेत....त्यांच्यावरील खपल्या >>> काढून आमच्या शिरांतिल लाव्हारुपी रक्ताचे पाट आपण विनाकारण वाहू देवू नका. >>> >>> नामदेव ढसाळ यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर लवड्यावर मारतो मी तुमच्या >>> देशाचा विकास की जो गरीब आदिवासिंच्या भावना पायाखाली दाबुन...मारून उभा केला >>> आहे. >>> >>> आमचे विद्यार्थी म्हणजे निसर्गाचे गीत आहे....त्यांच्यातील सुरांना योग्य >>> संधी दिलीत तर बेहतर नाय तर तंट्या मामाचे उलगुलान आम्ही विसरलेलो नाहित हे >>> ध्यानात घ्यावे. >>> >>> कायद्याच्या आडून गुंडांच्या मदतीने धमक्या काय देताय....ख-या बापाने >>> काढलेल्या आपण औलादी आहात तर समोर माणसांत येवून बोला....तुमच्या बापाचे उपकार >>> म्हणून तुम्ही आम्हाला सवलती देत नाहित...ते तुमचे कर्तव्य आहे....त्याचाच >>> पगार भाड्यान्नो तुम्हास मिळत हाय. >>> >>> आम्हाला हक्काचे हवय आणि ते आम्ही मिळवणारच.....वेळ आणि काळ आज कदाचित आमचा >>> नसेल पण उद्याचा सूर्य आमच्यासाठी उगवेल असा आशावाद मनात ठेवून आम्ही नितिने >>> लढत आहोत. आमच्या एकतेला आणि प्रामाणिकपणाला आपण उगा असे डिवचु >>> नका.....सम्पूर्ण समाजाला ते घातक ठरेल. >>> >>> आदिवासिंच्या योजना हव्यासापोटी स्वविकासासाठी वापरून घेणा-या आदिवासी >>> विकास विभागाचा एक आदिवासी म्हणून मी जाहिर निषेध करतो. >>> >>> >>> >>> >>> >>> On Thursday, December 11, 2014 11:54:59 PM UTC+5:30, AYUSH activities >>> wrote: >>>> >>>> News..... >>>> पहिले पान » ठाणे December 9, 2014 08:15:18 AM |Author दिलीप घुडे >>>> >>>> *विद्यार्थ्यांचं नाव, शिक्षकांचं गाव!* >>>> >>>> विद्यार्थ्यांना मिळणा-या पोषण व पूरक आहारावर मुख्याध्यापक, अधीक्षक व >>>> प्रकल्प कार्यालयातील काही अधिकारी हात मारत असल्याने विद्यार्थ्यांना अपुरा >>>> व >>>> निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांच्या आहेत. >>>> >>>> मुरबाड- तालुक्यातील आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून दर्जेदार >>>> शिक्षण देण्यासाठी पाच सरकारी, तर तीन खासगी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या >>>> आहेत. या शाळांतून तीन हजारच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, परंतु >>>> विद्यार्थ्यांना मिळणा-या पोषण व पूरक आहारावर मुख्याध्यापक, अधीक्षक व >>>> प्रकल्प कार्यालयातील काही अधिकारी हात मारत असल्याने विद्यार्थ्यांना अपुरा >>>> व >>>> निकृष्ट दर्जाचा आहार मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांच्या आहेत. >>>> >>>> मुरबाडमधील आदिवासीबहुल परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी माळ, मोरोशी, >>>> खुटल (बा), मढ, काचकोली या सरकारी तर तळवली, झापवाडी व वाल्हिवरे या खासगी >>>> आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या आश्रमशाळांतील अनागोंदीमुळे आदिवासी >>>> मुलांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. सासणे आश्रमशाळेतील धान्याच्या >>>> कोठीतील धान्याची तर नासधूस झाली आहे. >>>> >>>> या शाळेत विद्यार्थ्यांसाठी बेचव तर शिक्षकासांठी चमचमीत जेवण बनवले जाते. >>>> महिन्यातून १५ दिवसांच्या अंतराने दोनदा प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम मटण >>>> देण्याऐवजी महिन्या-दोन महिन्यातून एकदाच तेही अपुरेच दिले जात आहे. जिथे >>>> मुलांच्या संख्येनुसार २५ ते ३० किलो मटण आणायला हवे तिथे केवळ १५ किलोच तेही >>>> पोल्ट्रीतून आणले जाते. याशिवाय २-३ किलो बुंदी महिन्यातून एकदा, सफरचंद, >>>> केळी, अंडी दररोज द्यायला हवीत, तीही दररोज न देता दिवसाआड दिली जात आहेत. >>>> विद्यार्थ्यांना शाळेचे दोन व वसतिगृहाचे दोन अशा चार गणवेशांऐवजी केवळ दोनच >>>> गणवेश दिले गेले आहेत. >>>> >>>> तेल, साबण, टूथपेस्ट दर १५ दिवसाला मिळायला हवी, मात्र विद्यार्थी या >>>> वस्तू घरूनच आणतात. गेले तीन महिने न्हाव्यालाही आश्रमशाळेत बोलावणे केलेले >>>> नाही. आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी घरून आणलेल्या मळकट बिछान्यावरच झोपतात. >>>> आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना सकाळीच धरणाच्या >>>> पाण्यात जाऊन आंघोळ करावी लागत आहे. सकाळी थंड पाण्याने आंघोळ करताना हुडहुडी >>>> भरते म्हणून मुले आंघोळी करून शेकोटीही करतात. इयत्ता चौथीच्या वर्गातील सचिन >>>> दरवडा या दोन्ही पायांनी अपंग मुलालाही ही शाळा गरम पाणी शाळेत उपलब्ध करून >>>> देऊ शकलेली नाही. >>>> >>>> मुलींच्या प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मुलींनाही थंड >>>> पाण्याचा वापर करावा लागत आहे. सर्वच मुलींची प्रसाधनगृहात सुविधा होत >>>> नसल्याने काही मुली भिंत व झाडाच्या आडोशाला आंघोळी करतात. रात्रीच्या वेळेस >>>> या शाळेतील मुला-मुलींना केवळ शिपायाच्या व एका महिला कर्मचा-याच्या भरोशावर >>>> सोडून शाळेचे अधीक्षक, मुख्याध्यापक घरी जातात. या शाळेतील अधीक्षकाच्या >>>> मनमानी भ्रष्टाचारी कारभारात प्रकल्प कार्यालयातील अधिक-यांचाही हात असल्याने >>>> या अधीक्षकाविषयी तक्रारी करूनही प्रकल्प अधिकारी कारवाई करत नसल्याचे बोलले >>>> जाते. प्रत्यक्ष पटसंख्या व उपस्थिती यात दररोज मोठी तफावत असते. तरीही >>>> पटसंख्येनुसार खोटी उपस्थिती दाखवून सर्वच मुलांच्या नावाने खर्च दाखवला जात >>>> आहे. >>>> >>>> गैरहजर विद्यार्थ्यांची कित्येक महिन्यांपासून नोंदही केलेली नाही. >>>> मैदानात विद्युतच्या तारा उघडय़ा आहेत. मुलांना खेळाचे साहित्य नाही. >>>> मुलींच्या >>>> प्रसाधगृहाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. तर आउटलेटचे पाइप निखळल्याने >>>> घाण आजूबाजूला पडून दरुगधी सुटली आहे. शाळेच्या एकाही खिडकीला काच नाही. >>>> त्यामुळे मुला-मुलींना थंडी-वारा सहन करावा लागत आहे. स्वच्छ पाणी व >>>> स्वच्छतागृहांची अत्यंत दुरवस्था असतानाही दुरुस्ती व उपक्रमांच्या नवाने >>>> मोठया प्रमाणात सरकारी निधी लाटण्याचे काम केले गेले आहे. प्रथम सत्र संपले >>>> तरीही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे या वर्गातील मुले >>>> गणित व इंग्रजी या विषयात खूपच मागे आहेत. या शाळांतील ब-याचशा शिक्षकांना >>>> टूरवर दाखवले जाते, मात्र ते प्रत्यक्ष नेमलेल्या शाळेत न जाता वैयक्तिक >>>> कामासाठी गरहजर राहत असतात. टूरच्या नावाखाली भोजन भत्ता १२० रुपये व प्रवास >>>> भत्ताही किमीनुसार मुख्याध्यापक व शिक्षक लाटत आहेत. आदिवासींच्या नावाने >>>> सुरू >>>> असलेल्या या सरकारी आश्रमशाळा म्हणजे अधिकारी व कर्मचा-यांना कुरण म्हणून >>>> मिळाल्या आहेत. प्रकल्प कार्यालय शहापूर यांच्या कडे खुद्द विद्यार्थ्यांनी >>>> तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने आदिवासी विकास मंत्रालय या गंभीर >>>> समस्यांकडे >>>> लक्ष देईल का, असा प्रश्न या शाळांतील विद्यार्थ्यांनी विचारला आहे. >>>> >>>> मुलांना बाहेर जाऊन आंघोळ करायला आम्ही सांगत नाही. कधी कधी मुली करतात >>>> आंघोळ आडोशाला. गर्दी असेल तर, पण नेहमीच नाही. - एच. ए. म्हस्कर, प्रभारी >>>> मुख्याध्यापक >>>> >>>> आपल्याला आपल्या घरातील दोन मुले नाही सांभाळता येत. इथे तर एवढी आहेत. >>>> तेव्हा इकडे-तिकडे होणारच. मी ब-याच आश्रमशाळा फिरलोय. सगळीकडेच आहे असे. >>>> मुलांना स्वतंत्र वसतिगृहाची आवश्यकता आहे. तसेही मला केवळ तीन दिवस झालेत. >>>> मागच्यांनी काहीच नाही केले त्याला मी काय करू. – रवींद्र ए. फर्डे, >>>> मुख्याध्यापक, आश्रमशाळा सासणे >>>> >>>> सर्व शाळांना सोयीसुविधांसाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला >>>> आहे. सासणे आश्रमशाळेत बाथरूम आहेत. मुले बाहेर नाही गेली पाहिजेत. - लोमेश >>>> सलामे, प्रकल्प अधिकारी, शहापूर >>>> >>>> या शाळेतील अधीक्षक प्रकल्प कार्यालयातील अधिका-यांच्या संगनमताने आर्थिक >>>> अफरातफर करण्यात सराईत असल्याने त्यांना एकाच शाळेत सात वर्षे ठेवण्यात आले >>>> आहे. - सुधाकर वाघ, सचिव, अदिवासी युवा संघटना, मुरबाड >>>> >>>> >>>> >>>> On Thursday, December 11, 2014 10:13:59 PM UTC+5:30, AYUSH activities >>>> wrote: >>>>> >>>>> आज आश्रमशाळा, वसतिगृहे अप्रत्यक्षपणे आदिवासी विद्यार्थ्यांना >>>>> नक्षलवादाचे धड़े देत आहेत......असे म्हणने खरे तर टोकाचे ठरेल परंतु हे >>>>> वास्तव >>>>> आपण मान्य करण्याचा समंजसपणा दाखवणार आहात का हे पाहणे उचित ठरेल. >>>>> >>>>> आदिवासी मुलांच्या शिक्षनाला पोषक वातावरण निर्माण करणे हे आश्रमशाळा व >>>>> वसतिगृहांचे उद्दिष्ट होते. अगदी डोळस विचार केला तर बघा ज़रा आज आमचे >>>>> विद्यार्थी खरच शिक्षण घेत आहेत का? >>>>> >>>>> कुठे तेल नाही...कुठे तेल आहे तर कपडे नाहित....कपडे आहेत तर पुस्तके >>>>> नाहित....पुस्तके आहेत तर वह्या नाहित.....सर्व आहे पण गुरूजी नाही अहो असे >>>>> सन्दर्भ देत बसलो तर पेनाची शाई कधी डोळ्यातील अश्रूंत बदलते हे कळत नाही. >>>>> >>>>> आता आमच्या मुलांना अन्याय म्हणजे नेमके काय? अन्यायाविरोधात लढले पाहिजे >>>>> अशी भावना निर्माण झाली आहे. शेवटी टंट्या मामा, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे >>>>> यांचा इतिहास आमची ही फुले जगु लागली आहेत. >>>>> >>>>> आश्रमशाळेत पूर्ण सुविधा पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि सुविधा >>>>> मिळाल्या पाहिजेत हा मुलांचा अधिकार आहे. हा अधिकार कोणी नाकारू शकत नाही. >>>>> परंतु सरकार किंवा त्या पदांवर बसलेले डोमकावळे आपल्या स्वार्थापोटी काही >>>>> सुविधा जाणीवपूर्वक मुलांना पुरवत नाहित. शासकीय आश्रमशाळेत आता कुठे सफरचंद >>>>> आणि अंडी देवून मुलांचे मन वळविण्याचा केविलवाना प्रयत्न केला जात आहे. >>>>> अनिदानित आश्रमशालांची अवस्था वाईट आहे हे मात्र कोणताही अधिकारी मान्य करत >>>>> नाही. कारण त्याचा खिसा गरम करण्याचे ते दूकान आहे. >>>>> >>>>> आज विद्यार्थी सुविधा मिळत नाहित म्हणून रस्त्यावर उतरत आहेत. न्यायासाठी >>>>> सरकारी दार ठोठावत आहेत. पण यात त्यांच्या अभ्यासाचे नुकसान कसे भरुन काढणार >>>>> याचा विचार कोणी करत नाही. उलट आंदोलन चिरडून टाकण्यासाठी दलालांची मदत >>>>> घेतली >>>>> जाते. यातून अनेकदा संघर्ष होत असल्याचे चित्र पहायला मिळते. हे असेच सुरु >>>>> राहिले उद्या हीच मुले शस्त्र हातात घ्यायला मागे पुढे पाहणार नाहित हा धोका >>>>> आपण समजुन घेतला पाहिजे. >>>>> >>>>> आज हातात अमुच्या >>>>> क्रांतिचे लाल झेंडे >>>>> आत्ताच सुधरा अन्यथा >>>>> होतील बंदुकिचे दांडे >>>>> अन्याय तुमचे कोट्यानकोटी >>>>> जमवलिस माया खोटी >>>>> आमच्या शांततेला उगा असे >>>>> सहजगत्या नेवू नका >>>>> बिरसाच्या उलगुलानाला >>>>> बघण्याचे धाडस तुम्हात नाही >>>>> एकदा आम्ही पेटलो >>>>> जगणे सोडा तुमचे मोहमायावी >>>>> मरणाची उसंत तुम्हा मिळनार नाही >>>>> >>>>> आदिवासिंच्या हक्काची पायमल्ली होत असल्याने समाजात विकासाची दरी वाढत >>>>> आहे. त्यात आदिवासी विद्यार्थ्यांना होणा-या असुविधा हे क्रूर वास्तव >>>>> भविष्यात >>>>> भयानक बनणार आहे. तेव्हा वेळीच जागे होवून न्यायाला न्याय मिळाला पाहिजे ही >>>>> अपेक्षा। >>>>> >>>>> >>>>> On Thursday, December 11, 2014 10:11:40 PM UTC+5:30, AYUSH activities >>>>> wrote: >>>>>> >>>>>> >>>>>> From Social network >>>>>> >>>>>> सुधीर पाटिल हे आदिवासी आयुक्त पदी एक बुजगावणे.... >>>>>> आदिवासी आयुक्त पद म्हणजे पैसे जमविण्याचे मशीन अशी एक मानसिकता या >>>>>> नराधम अधिका-यांमध्ये असल्याने आदिवासी विकासाच्या दृष्टीने टाकली जाणारी >>>>>> पावले आपला रस्ता बदलतात. >>>>>> आपल्या सेवेचे 2-3 महीने शिल्लक असल्याने सुधीर पाटिल हे फक्त आणि फक्त >>>>>> आदिवासींच्या टाळुवरील लोणी फस्त करण्यात व्यस्त आहेत. >>>>>> >>>>>> दिवाळी नंतर त्यांनी माया जमविण्याच्या उद्देशाने काही आश्रमशाळान्ना >>>>>> भेटी दिल्या. सोयी सुविधा कमी असतील तर मोठे पाकिट आणि सुविधा पूर्ण असल्या >>>>>> तरी adjustment हवीच. अशी आदिवासी समाजाचे लचके तोडनारी कुत्री आता आपण >>>>>> आवरायला हवीत. यांचे दात यांच्याच घशात घातले गेले पाहिजे. >>>>>> >>>>>> आज आमचे विद्यार्थी कोणत्या आव्हानांना सामोरे जात आहेत याचा पूर्णपने >>>>>> यांना विसर पडत असेल तर या प्रवृत्ती समाजहिताला घातक आहेत. या मोहमायारूपी >>>>>> मनोवृत्ति चिरडून टाकण्यासाठी आदिवासी संघटना, कार्यकर्ते, विद्यार्थी, >>>>>> नोकरदार वर्ग यांनी पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.....अन्यथा आपला भविष्यकाळ >>>>>> हा >>>>>> संपुष्टात आलेला असेल. >>>>>> >>>>>> राजकीय व्यक्ति खुप काही करतील ही अपेक्षाच आपण न केलेली बरी....कारण >>>>>> हेच तर खरे आदिवासींच्या नावावर मलीदा गोळा करणारे नागोबा आहेत. यांच्या >>>>>> हरामी, नीच कृतिंमुळे तर आदिवासींवर अन्याय करण्याचे धाडस सहज कोणीही करतो. >>>>>> आदिवासी बचाव म्हणने हा यांचा राजकीय पटलावरील धंदा झाला आहे. त्यामुळे >>>>>> आदिवासींवरील प्रत्येक अन्यायात या हरामखोरांचा छुपा पाठिंबा असतो. >>>>>> >>>>>> सुधीर पाटिल यांच्या सारख्या नीच प्रवृत्ति नष्ट करण्यासाठी आज पुढाकार >>>>>> घेतला तर उद्याचा उगवणारा सूर्य हा आपला असेल....अन्यथा अमावस्येची काळी >>>>>> रात्र >>>>>> तर आपल्या पाचविलाच पुजलेली आहे. >>>>>> >>>>>> आपल्या आजच्या पायासमोरील सुखाकडे बघू नका आपला उद्याचा तरुण बघा....आज >>>>>> शिक्षण निट मिळाले तर तो उद्या समाजाचे सक्षम नेतृत्व करू शकेल. >>>>>> पाण्यासारखा >>>>>> पैसा आदिवासी विकासात खर्च केला जात असल्याचे चित्र एकीकडे उभे केले जाते >>>>>> आणि >>>>>> वास्तव मात्र जगाला समजण्यापलिकडे आम्हाला भोगावे लागते. आज आमचे >>>>>> विद्यार्थी >>>>>> सोयी सुविधांसाठी आंदोलन करत आहेत. हेच चित्र असेच चालु राहिले तर >>>>>> यांच्यातील >>>>>> गुणवत्ता एक वेगळ्या आणि घातक वळणावर जावू शकते. आज यांनी आंदोलनाचा मार्ग >>>>>> स्विकारलाय....उद्या हातात झेंडे घेतील....आणि तरीही काही बदल होत नसेल तर >>>>>> झेंडे कधी बन्दुकित बदलतील हे आम्हालाही कळनार नाही. >>>>>> >>>>>> आदिवासींचे भविष्य जाणीवपूर्वक नष्ट केले जात असताना आपण आपल्या घरात >>>>>> गप्प कसे बसु शकता.... >>>>>> >>>>>> रहायला माडी >>>>>> फिरायला गाडी >>>>>> बायकोला साडी >>>>>> >>>>>> अरे सोडा हे भौतिक सुखातले किड्यागत जगणे.....ज़रा माणुस म्हणून आदिवासी >>>>>> समाजाच्या दुखांचा विचार करा....ज्या समाजाने जगाला आयुर्वेद असेल वा असेल >>>>>> संस्कारांचे देणं.....खुप काही दिले आहे. आज तो समाज सरकारी लांडग्यांच्या >>>>>> हल्ल्यात अडकलाय.....त्याचा आर्त टाहो आपण ऐका आणि सुधीर पाटिल सारखे जे >>>>>> कोणी >>>>>> बुजगावणे आदिवासी पदांवर काम करत असतील त्यांना जाब विचारा । >>>>>> >>>>>> From Social network >>>>>> >>>>>> On Thursday, December 11, 2014 12:42:37 AM UTC+5:30, AYUSH Adivasi >>>>>> Yuva Shakti wrote: >>>>>>> >>>>>>> विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे कि, प्राथमिक सुविधा साठी आंदोलन करत >>>>>>> बसावे ? >>>>>>> सावधान! ठराविक पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांचे (आदिवासी समाजाचे) >>>>>>> भविष्य नष्ट केले जाते आहे >>>>>>> आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या श्री. सुधिर >>>>>>> पाटील, अप्पर आयुक्त ठाणे, आदिवासी विकास विभाग यांचा जाहीर निषेध ! >>>>>>> विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास टाळाटाळ, कार्यालय समोर आदिवासी >>>>>>> वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे उपोषण >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>> >>>>>>> On Wednesday, December 10, 2014 11:32:53 PM UTC+5:30, AYUSH Adivasi >>>>>>> Yuva Shakti wrote: >>>>>>>> >>>>>>>> 10/12/2014 >>>>>>>> Urgent attention please... Serious Issues for student/hostel >>>>>>>> facilities.. all students are on hunger strike.. ATC gave appointment >>>>>>>> but >>>>>>>> now avoiding meeting to student... ATC avoiding to meet students. >>>>>>>> Student >>>>>>>> decided to hunger till meet to atc. Please cover this issue. Help >>>>>>>> tribal >>>>>>>> students. >>>>>>>> Location.. thane (additional tribal commissioner, ATC) tribal dev >>>>>>>> dept >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> >>>>>>>> https://www.facebook.com/Ahram.shala >>>>>>>> >>>>>>>>
-- ----------------------------------------------------------------------- Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/a801496d-f6f5-47c0-bc9f-71155b9aa2f2%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.