ओके
On Jul 3, 2016 11:27 PM, "Eknath Bhoye" <[email protected]> wrote:

>
> श्रीयुती मढावीजी,
>
>          मूळनिवासीच्या नावाने संयुक्त राष्ट्र संघाकडून, भारत शासनास २०००
> कोटी [अंदाजे]  मंजूर झाले  त्याचा तसपशील जाहीर करावा .
>         मूळनिवासी अधिकार जाहीरनामा ज्यावर भारत सरकारने स्वाक्षरी केली आहे
> तो प्रसिद्द करावा.
>         महाराष्ट्रातील  मूळनिवासी व त्यांचे  वांशिक गण, गण पद्धती, टोटेम,
> संस्क्रुती, परंपरा,चालीरिती, पारंपारिक कायदे, बौद्धिक संपदा यासंबधी सवित्तर
> माहिती द्यावी
>        कोलंबसच्या काळापासून आदिवासीच्या हड्पलेल्या जमिनी, भूभाग, जंगल,
> निसर्गसंपदा यांची माहिती ध्यावी.
>
>   एकनाथ भोये
>
> ---------- Forwarded message ----------
> From: "'Satish Pachpute' via AYUSH | adivasi yuva shakti" <
> [email protected]>
> Date: Jul 1, 2016 10:31 PM
> Subject: Re: AYUSH | आदिवासीना शासन का फसवीत आहे ? ‘’९ ऑगष्ट जागतिक
> मूलनिवासी दिवस‘’
> To: "[email protected]" <[email protected]>
> Cc:
>
> thank u sir ...aaple margdarshan aamhala upyukt aahe ...kharya arthane rss
> adivasicha chal karat aahe..
>
>
> On Sunday, 29 May 2016 2:19 AM, 'Latari Madavi' via AYUSH | adivasi yuva
> shakti <[email protected]> wrote:
>
>
>
> आदिवासीना शासन का फसवीत आहे ?
>
> ‘’९ ऑगष्ट जागतिक मूलनिवासी दिवस‘’
>
>                  जगभरात मूलनिवासी दिवस साजरा करून आपले सांस्कृतिक मुळत्व
> कायम ठेवण्याच्या प्रशासनावर दबाव आणतात. कारण  मूळनिवासी संकल्पना, ही
> जगातल्या सर्व आदिवासीना जागतिक कायद्यानुसार  नैतिक अधिकार [Fundamental
> Rights] बहाल करते.
> दि.१६ सप्टे २००७ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या मूळनिवासीच्या अधिकार
> जाहिरनाम्यावर भारत सरकारने स्वाक्षरी करून, आदिवासीबाबत वरवरची सहानुभूती
> असल्याबाबत, जगाला दाखवली असली तरी, आदिवासीना मूळनिवासीचा दर्जा बहाल करण्यास
> भारत प्रशसनाची भूमिका मात्र नकारात्मक आहे. भारतात, जागतिक मूळनिवासी दिवस
> शासकीय स्तरावर साजरा केल्या जात नाही. मात्र, आश्चर्य आहे की, आदिवासीतील
> पढेलिखे, बुद्धिवादी, लेखक, साहित्यकार, अधिकारी, समाज सेवक याना महाराष्ट्र
> शासन मूर्ख बनवीत आहे. तीच चूक बार बार करतात  आणि या वर्षीही, ही राजकीय नेते
> मंडळी घरी बसले असले तरी त्यांचे पायिक मात्र, तीच चूक पुन्हा करणार आहे, व
> वर्षोनिवर्षे करणार आहे.
>
> त्याची चर्चा होणे गरजेचे आहे.
>             १] मूळनिवासी बाबत भारत प्रशासनाची भूमिका नकारात्मक असतानाही,
> महाराष्ट्रात शासनस्तरावर हा सण साजरा का केल्या जातो ?
>              महाराष्ट्र शासनात आद. मा. पिचड साहेब, आदिवासी मन्त्री असताना,
> २०१२ पासून हा सण शासन स्तरावरून साजरा करीत असल्याचे चित्र उभे करण्यात आले.
> त्यासाठी आदिवासी विकासाचा व आदिवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होऊ घातलेला
> लाखो रुपयाचा फंड, या कार्यक्रमावर खर्च झालेला आहे. या विषयावर कोण्याही तज्ञ
> मंडळीला संधी न देता, राजकीय फळीला मजबूत करण्यास, फंडाचा उपभोग करून घेतला
> आहे.
>          हा सण महाराष्ट्रात ''जागतिक मूळनिवासी दिवस'' नाही तर, ''जागतिक
> आदिवासी गौरव दिवस'' म्हणून साजरा करतात. जगात असा कुठेच ''आदिवासी गौरव
> दिवस साजरा'' केल्या जात नाही, आदिवासीचा गौरव का केल्या जातो, हे मंत्री
> महोदय ही सांगू शकत नाही. आदिवासी गौरव दिवस, ही तर आदिवासी समाजाची शुद्ध
> फसवणूक आहे.
>            अ]  खरेच शासनास आदिवासीबाबत आदर वाटला असता तर, शासंनव्दारा
> मूळनिवासीच्या नावाने संयुक्त राष्ट्र संघाकडून, भारत शासनास २००० कोटी
> [अंदाजे]  मंजूर झाले त्यातून खर्च केले असते. आदिवासी विद्यार्थीच्या
> तोंडातला घास छिनला नसता. यावर आम्ही मुंग गिळून का बसलो आहो ?
>             ब] महाराष्ट्र शासनव्दारा कमीत कमी, ९ ऑगष्टला  सुट्टी देऊन आपली
> सत्कृतता तरी दाखवली असती. सुट्टी जाहीर करण्याचे सोडा पण, शासन स्तरावरून
> सुट्टी जाहीर करण्यासाठी मुख्य मन्त्री, प्रधान मन्त्री, राज्यपाल, राष्ट्रपती
> यांचेकडे साधा प्रस्ताव सुद्धा पाठऊ शकले नाही. पण तसे झालेले नाही.
>            क] भारत सरकारने मूळनिवासीच्या अधिकार जाहीरनाम्यावर स्वाक्षरी
> करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आदिवासी हक्काचे आम्हीही संरक्षण करतो, असे फसवे
> चित्र उभे करून भारतीय आदिवासीचा विस्वासघात केला आहे. भारत सरकार जर
> मूळनिवासीच्या अधिकार जाहीर नाम्यावर स्वाक्षरी करू शकते, तर आदिवासीना
> संविधानात ''मूळनिवासी'' म्हणून जाहीर का करीत नाहीत ?
>              ड] या बाबत कोणताही आदिवासी मन्त्री, खासदार, आमदार संसदेत,
> विधिमंडळ, मंत्रालयात ब्रशब्दही  काढीत तर नाहीच पण समाजात सुद्धा साधी
> चर्चाही  करीत नाही. याला काय म्हणावे? या उलट मात्र, बोगस आदिवासी इश्यूवर
> मन्त्री, आमदार, खासदार मरमिटून उभे होतात. हा प्रश्न तर राजकीय लोकांनाच
> सोडविता येतो, पण सोडविन्याची त्यांची इच्छा नाही, फक्त आदिवासीना  मोर्च्यात
> उभे करून आपल्या पाठीमागे किती लोक उभे आहे, ते ते शासनास दाखविण्याचे काम
> करतात. ही भयानक भावनात्मक खेळी राजकीय मंडळी मागील ३५ वर्षा पासून भोळ्या
> आदिवासीसोबत खेळीत आहे.
>
> मूळनिवासी काय आहे ?
>               मूळनिवासी इश्यू आदिवासीना संविधानात दिलेल्या  तरतुदी  पेक्षा
> आधीक शक्तीशाली व प्रभावी आहे.
>        १] भरताची घटना ही ''राज्यघटना'' आहे, तीला ''राष्ट्र घटना '' असे
> म्हटल्या जात नाही. मात्र मूळनिवासी संकल्पना ही ''एक स्वराष्ट्र'' आहे.
> मूळनिवासी संकल्पना वांशिक गणावर आधारित आहे. आणि भारत देशातील जाती
> व्यवस्थेच्या बाहेरील आहे. त्याची गण पद्धती, टोटेम, संस्क्रुती,
> परंपरा,चालीरिती, पारंपारिक कायदे, बौद्धिक संपदा, जंगल जमीन, भूभाग व
> त्यावरील नैसर्गिक इ. चे अधिकार ''मूळनिवासी'' नावाने मिळतात. जगात ज्याना
> मूळनिवासीचा दर्जा मिळाला आहे, त्याना वरील अधिकार मिळतात, मात्र भारतातल्या
> आदिवासीना फक्त आरक्षण मिळते, त्यातही बोगसचा भरणाच भरणा असतो.
>           २] अ] मूळनिवासीचा दर्जा बहाल झाला तर, आदिवासीना स्वनिर्धानाचे
> अधिकार [Rights of self-determination] मिळतात. स्वनिर्धानाचे अधिकार हे
> संविधानातील ५  व ६ व्या परिशीष्टातील तरतुदीपेक्षाही अधिक सक्षम अधिकार आहे.
>            ब] संविधानातील ५  व ६ व्या परिशीष्टातील स्वायत्त व स्वप्रशासन,
> उपयोजना, विकास योजना इ. जगात कोणत्याच देशात नाही, ते भारताच्या आदिवासीना
> आहे. मात्र, मूळनिवासी दर्जा मिळाल्यास आदिवासीना ‘’स्वनिर्धानाचे’’ अधिकार
> मिळणार आहे. स्वनिर्धानाचे अधिकार हे आदिवासीना संपूर्ण स्वतंत्र बहाल करणारी
> प्रक्रिया आहे. त्याव्दारे सांस्कृतिक ओळख, पारंपारिक कायदे निर्माण करता
> येणार आहे.
>              ३] मूळनिवासी संकल्पने व्दारा, कोलंबसच्या काळापासून
> आदिवासीच्या हड्पलेल्या जमिनी, भूभाग, जंगल, निसर्गसंपदा, पारंपारिक कायदा,
> सांस्कृतिक ओळख, आदिवासीना बहाल होणार आहे. आदिवासीच्या जंगल, व जमीनच्या
> निसर्ग संपदामध्ये, देशाच्या एकूण संपती पैकी ८० टक्के संपती आदिवासी भागात
> आहे, ते वापस मिळण्यास मार्ग सुकर होणार आहे.
> ४] मूळनिवासी संकल्पना ही एक वांशिक लोकसमुहाचे ''राष्ट्राचा'' दर्जा बहाल
> करणारी प्रक्रिया आहे.
>            ही बाब, १९२५ पासून मोठ्या गांभिर्यानी, सूत्रबद्धपणे  आदिवासी
> विरुद्ध निर्मित केली  जात आहे. भारत  देशात, हिंदू एकजात, हिंदूधर्म, हिंदू
> परंपरा, हिंदूकायदे, ‘’हिंदूराष्ट्र’’ ही संकल्पना समोर येत आहे. ती साकार
> करण्यास, भारतात आदिवासी एकच असा घटक अडसर होतो आहे. त्यामुळे भारतात
> मूळनिवासी दिन साजरा न करता ''जागतिक आदिवासी गौरव दिन’’ साजरा करण्यास RSS
> व्दारा उभी  केलेली सामाजिक कुटनिती आहे.  RSS च्या मते, आदिवासी म्हणजे
> असविधानिक आहे. आदिवासी एवजी ‘’वनवासी’’ शब्द त्याना सुकर वाटतो. आदिवासी आणि
> बोगस आदिवासी हा तर  हिंदूच्या जातीचा जमावळा असल्याचे त्याना वाटते.
> आदिवासीचे वांशिक समूह, व सांस्कृतिक ओळख नष्ट करण्यास, त्याना आदिवासी
> म्हणूनच प्रोजेक्ट करणे, सोयीची  वाटते. कारण त्यामुळे आदिवासीना सहजपणे
> वनवासी बनविता येते. त्यामुळे, मूळनिवासीचा दर्जा नाकारणे, व बोगस आदिवासीना,
> घुसविणे हे कार्य पद्धतशीरपणे RSS व्दारे घडवून आणल्या जात आहे.
>              मात्र, आदिवासीच्या चळवळी राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर, नाचून
> फक्त बोगस आदिवासी इश्यूवर, आपसात भांडत आहे. कारण या आंदोलनामुळे कोणाच्याही
> केसाला धक्का लागत नाही, मात्र उस्तव, जत्रा सारखे चित्र उभे करून, आदिवासीना
> मूर्ख बनवीत, गुमराह करीत आहे. त्यामुळे, आदिवासी तरुण वर्ग, सामाजिक चळवळी
> पासून दूर दूर जावून आदिवासीच्या मुलभूत प्रश्नावर पूर्णपणे अलिप्त होत आहे.
> आदिवासीत वैचारिक आंदोलन उभे होऊ दिल्या जात नाही. यावर राजकीय पुढारी फारच
> जागृतपणे आदिवासीना त्याच्या मुलभूत प्रश्नावर व  हक्कावर आदिवासीचे आंदोलन
> उभे होऊ देत नाही. इंग्रजांची नीती वापरून, आपल्या मतासाठी, आदिवासीना जाती
> जातीत वाटून ठेवण्यात यशस्वी झाले आहे. यावर आदिवासीने आजच जागृत झाले पाहिजे.
> त्यासाठी       ‘’९ ऑगष्ट जागतीक मूळनिवासी दिवस’’ हा अराजकीय व स्वखर्चाने
> साजरा करून, त्याची नोंद संयुक्त राष्ट्र संघात आणि जागतिक लोक समुहासमोर झाली
> पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांना न बोलाविता व राजकीय फंड न घेता सामजिक
> आंदोलनाव्दारे नाशिक येथे ‘’जागतिक मूळनिवासी दिवस‘’ आयोजित करण्यात येत आहे.
> इछुकानी संपर्क कारवां.
> संपर्क मोबाईल न.९८५०५१७९७१, ८८६२०९२१२७
> लटारी मडावी.
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1735562151.761831.1464463171116.JavaMail.yahoo%40mail.yahoo.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1735562151.761831.1464463171116.JavaMail.yahoo%40mail.yahoo.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1938789459.7951.1467280351966.JavaMail.yahoo%40mail.yahoo.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1938789459.7951.1467280351966.JavaMail.yahoo%40mail.yahoo.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4Dc8XcnvLP9p0iq%2BxKOaLSCAAdVko9YOwjffxZW2waBDer5Q%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4Dc8XcnvLP9p0iq%2BxKOaLSCAAdVko9YOwjffxZW2waBDer5Q%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CANKC6kmezXCHLPKBXk3BQWg04M8NUP%3D0E4_6uQN_UuThP35CAw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to