भावपूर्ण श्रद्धांजली
On Wed, 5 Jan 2022, 18:51 चेतन Chetan, wrote:
> खूप दुःखद
> फारुच व्याट झाला,
> प्रांजल तुझं हे वय नव्हतं जाण्याच
>
> On Wed, 5 Jan, 2022, 6:27 pm AYUSH main, wrote:
>
>> || *दुःखद बातमी : पांडू गेला* ||
>>
>> अत्यंत जड अंतःकरणाने कळवितो आहोत कि, *पांडुरंग भाऊ
I AM HAPPY TO YOUR SOCIAL WORK
2018-06-01 21:49 GMT+05:30 SACHiNe SATVi :
> वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया
>
> आज शेवटचा दिस कोरियाचा, उंद्या परत इयाचू ...
>
> [ *स्थानिक आदिवासी बोली भाषा* ]
> कव्हां भारतात येव ना घरा जावं असा झालाहें. गायचेन भलता आठव येय, घरचा धान
> खाया वाटलाहें.
मा . संतोष पाटील साहेब लोकप्रतिनिधी हा त्या विधान सभाचा प्रतिनिधित्व करीत
असतांना त्या भागातील प्रत्येक समाजाला त्यांचे सांस्कृतिक आणि पारंपारीक
रितीरिवाज जोपासण्याचा नैसर्गिक अधिकार आहे त्याला बगल देता कामा नये हे
दाहीत्व लोकप्रतिनिधीचाही आहे
भैय्याजी उईके
मूलनिवासी मुक्ति मंच नागपूर
On Wed, Sep
आदिवासीचा स्वाभिमान आणि स्वयंनिर्ध्राचा संघर्ष...
मुलनिवासी ही जगातील आदिवासीची मुख्य मागणी आहे त्यातच मुलभूत हक्क आणि आपला
स्वयंनिर्ध्राराचा अधिकार आहे.मात्र आपली समस्या राजकारण्याच्या घरुन निघते
आणि तिथेच फेविकाल सारखी चिकटून बसल्याने आज पन्नास साठ वर्षानंतरही आपण
निरक्षर जंगली गणल्या जातोय
'आदिवासी मुख्य प्रवाहात' आला पाहिजे असे मत व्यक्त करताना . मुख्य प्रवाह
म्हणजे काय हाच प्रश्न कोड्यात आहे कारण
मुख्य प्रवाह म्हणजे
१ आपला निसर्ग धर्म सोडून हिदूची चातूवर्ण स्विकारण्
२ .मिशनरिचा धर्म प्रचार करून धर्मांतरण करणे
हा मुख्य प्रवाह खरच स्विकारण्यालायक आहे का?
2015-08-20 23:30 GMT+05:30
विजयकुमार घोटे साहेब आपण ज्या पोट तिडकीतून समाजापुढे सांगतो त्याचे अभिनंदन
परंतु आपल्यापेक्षा राजकारणी लोकांचे लवकर आत्मसात करतात हाच मोठा अडसर आहे
भैय्याजी उईके
चंद्रपूर
९४२३४१८८६७
2015-08-27 22:03 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti ay...@adiyuva.in:
आदिवासी विकासाचा निधी आता मंदिरांसाठी
खऱ्या आदिवासीचे प्रश्न जगजाहीर आहे आणि खरही आहे त्यावर जालीम इलाज एकच
अनुसूचित जमाती च्या एवजी आदिवासी अशी व्याख्या राज्यघटनेत का करीत नाही जी
मागणी मान जैपालसिंग मुंडाची होती
भैय्याजी उईके
चंद्रपूर
2015-08-24 9:44 GMT+05:30 Eknath Bhoye ekbh...@gmail.com:
The NCST has no power to direct
आपले मानसं सामाजिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्याना फ़क्त मलाई खाता येते ते
कोणत्यातरी पक्षाचे विकत घेतलेले अंड कुटलेले सांड आहेत
2015-07-31 0:36 GMT+05:30 Abhijit Bule abhijit.b...@gmail.com:
आज केवळ पिचड साहेबच नाही तर सर्व च आदिवासी नेते केवळ आदिवसिंचा राजकीय
चेहरा यापालिकडे नाहीत..
बोगसांच्या
भारत वर्षात असा एकही उदाहरण नाही की एखाद्या महत्वाच्या ज्वलंत सामाजिक
विषयावर राजकीय नेते एक झाले मग आपण भोळ्या भाबळ्या आदिवासिनाची दिशा भूल अजून
कुठपर्यंत ते गेले की तुम्ही बोंबा मारता तुम्ही आले की ते बोंबा मारतात जिवंत
मरण मात्र आमचे हे सर्व इशू राजकीय आहेत याचा सामाजिक भांडवल का करता
9 matches
Mail list logo